कोल्हापूर: नागपूर – गोवा शक्तिपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन ते भूमीहीन होण्याच्या धोका आहे. यामुळे हा प्रस्तावित महामार्ग रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी सोमवारी शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे काम महामार्गासाठी सर्वेक्षण करण्याचे काम शासकीय पातळीवर जलद गतीने सुरू आहे. राज्यातील हा सर्वात मोठा महामार्ग १२ जिल्ह्यातून जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नृसिंहवाडी, महालक्ष्मी, काड सिद्धेश्वर मठ , संत बाळूमामा मंदिर या मंदिरांना तो जोडला जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा