कोल्हापूर – शरद पवारांच्या कारकिर्दीत राज्यातील शंभरहून अधिक साखर कारखाने मृत्युपंथाला लागले या केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या विधानाने आजारी साखर कारखान्यांचे प्रकरण विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पुन्हा ऐरणीवर आले आहे. राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने भ्रष्टाचाराने आजारी, मृतवत करत पुढे त्यांची राजकीय नेत्यांनीच कवडीमोल भावाने खरेदी केली आहे. यामध्ये शरद पवार यांच्याशी संबंधित कारखानदार अधिक आहेत. मात्र यातील काही नेते सत्ताबदलानंतर आता भाजपसोबत आले आहेत. तर अजित पवार यांचा गटही सत्तेत सहभागी झालेला असल्याने याचीही साखर पट्ट्यात चर्चा सुरू झाली आहे. या गैरव्यवहाराविरोधात शेतकरी संघटनांनी उच्च न्यायालयात आव्हानही दिलेले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा