इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम एएससी महाविद्यालयात शुक्रवारी धार्मिक पेहराव करुन महाविद्यालयात येणार्यावरुन वादाचा प्रसंग घडला. त्यातून मोठ्या प्रमाणात दोन्ही समाजाचे समर्थक महाविद्यालयासमोर जमून जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्याने काही काळ तणाव पसरला. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्ष असलेल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत या आठवड्यात दुसऱ्यांदा धार्मिक मुद्द्यावरून वादाचा प्रसंग उद्भवला .
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा