कोल्हापूर : नैऋत्य मौसमी पावसाचे आज महाराष्ट्रात आगमन झाले असताना कोल्हापूर जिल्ह्याच्या अनेक भागात तो चांगलाच बरसला. कागल, इचलकरंजी, शिरोळ, हातकणंगले या तालुक्यात गुरुवारी या पावसाने हजेरी लावली. हा पाऊस शेती कामांना उपयुक्त ठरला आहे.

जून महिना सुरू झाल्यापासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या लहान-मोठ्या सरी बरसत आहेत. भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या पुणे केंद्राचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी आज ट्विटद्वारे पावसाची शुभ वार्ता कळवली आहे. नैऋत्य मोसमी पावसाचे आज सहा जून रोजी महाराष्ट्रात आगमन झाले. रत्नागिरी, सोलापूर पुढे मेढक, भद्राचलम, विजयनगरम आणि त्यानंतर बंगालच्या खाडीपासून इस्लामपूरपर्यंत पोहोचले आहे, असे त्यांनी कळवले आहे.

Patharpunj, highest rainfall, western Maharashtra,
पाथरपुंजला यंदा उच्चांकी ७,३१० मिलीमीटर पाऊस! पश्चिम महाराष्ट्रात पाच ठिकाणी सहा हजार मिलीमीटरहून अधिक पाऊस
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
heavy rain in Dharashiv district,
धाराशिव जिल्ह्याला पावसाने झोडपले; रस्ते पाण्याखाली, तेरणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Guhagar, leopard cub, Guhagar school leopard cub,
रत्नागिरी : गुहागरात शाळकरी मुले चक्क बिबट्याच्या पिल्लाला खेळवत असल्याचा धक्कादायक प्रकार, पाहा VIDEO
Nagasakya Dam on Panzhan River remains dry even in heavy rains
मुसळधार पावसातही कोरड्या धरणाची कथा…
chandrabhaga river flood marathi news
पंढरपूर: चंद्रभागा धोक्याच्या पातळीकडे; पूरसदृश स्थिती कायम
Three people died in floods and 42 houses collapsed in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यात पुरात वाहून तीन जणांचा मृत्यू, ४२ घरांची पडझड
akole heavy rainfall marathi news
भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, निळवंडे धरणातून प्रवरा नदीत सायंकाळी २२ हजार ५५० क्यूसेक विसर्ग

हेही वाचा – कोल्हापुरात नवीन राजवाड्यात शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

हेही वाचा – तापमान वाढ रोखण्याचा कोल्हापुरात पर्यावरण दिनी निर्धार

याचा प्रत्यय आज कोल्हापूर जिल्ह्यात आला. सकाळपासून काळे ढग आकाशात जमले होते. सायंकाळी अनेक भागात पावसाने हजेरी लावली. इचलकरंजी, हातकनंगले, शिरोळ तालुक्याच्या बऱ्याच भागांमध्ये पंधरा मिनिटे ते अर्धा तास इतक्या कालावधीत आलेल्या पावसाने परिसर जलमय झाला. यावर्षी पाऊस चांगला पडणार असल्याने शेतकऱ्यांनी शेती कामांना वेग दिला आहे.