कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या शनिवारी जाहीर झालेल्या निकालाने कोल्हापूर जिल्ह्याचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचा प्रभाव असलेल्या या जिल्ह्यात एकूण एक दहा गडांवर महायुतीचा भगवा झेंडा रोवला गेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व वाढीस लागण्याची चिन्हे दिसू लागली असून, हे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांसमोर आव्हान असणार आहे. याचे परिणाम महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकांसह सहकार क्षेत्रावरही संभवत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा