कोल्हापूर : कोल्हापूतील राजाराम तलावाच्या काठी ऐतिहासीक शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय परिषद केंद्राची (कन्व्हेंशन सेंटर) उभारणी वर्षभरात करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी मुंबईत झालेल्या एका बैठकीत दिले.बैठकीस राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार चंद्रदीप नरके, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार आदी उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा