कोल्हापूर : देशात सर्वाधिक कर्ज थकबाकीदार शेतकरी महाराष्ट्रात नव्हे तर पंजाब मध्ये आहेत, असा दावा राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आज कोल्हापुरात बोलताना केला. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काल संसदेमध्ये बोलत असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे सर्वाधिक ७ लाख ३८ हजार कोटीं रक्कमचे कर्ज थकबाकीदार असल्याची माहिती दिली होती. मात्र, आज राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीमुळे कोणत्या राज्यात सर्वाधिक कर्ज थकबाकीदार आहेत याची चर्चा होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा