कोल्हापूर : सीमाप्रश्नासाठी केन्द्रात जाणारे शिष्टमंडळ कायदेतज्ज्ञांची भेट घेणार असून सीमाप्रश्नी निर्णय घेण्यासाठी त्रयस्थ न्यायाधीश असावेत अशी मागणी केली जाणार आहे असा निर्णय आज मंत्रालयात झालेल्या सीमा प्रश्नाच्या तज्ज्ञ समितीच्या बैठकीत घेण्यात आला. कर्नाटक किंवा महाराष्ट्राचे न्यायाधीश असल्यास ते आपल्या परीने निर्णय घेतात. कोणी हा विषय अंगाला लावून घेत नाही. त्यामुळे या दोन्ही राज्याचे कोणी नको, त्रयस्थ न्यायाधीश असावेत, अशी मागणी वकिलांकडून करण्यात येणार आहे. त्यापूर्वी अशी मागणी करण्यात येते का, हेसुद्धा तपासून पाहिले जाणार आहे, असे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा