कोल्हापूर : शेतकरी चळवळीनेच मला दोन वेळा आमदारकी व मंत्रीपद मिळाले असले तरी शेतकरी चळवळीत राहूनच शेतकरी प्रश्न सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न मी करीत असतो. राजकारणाच्या नादात मी चळवळीला कधीच वळचणीला बांधणार नाही, अशी ग्वाही माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली. याचवेळी त्यांनी संघटना ही एक सामुदायिक ताकद असते. आपली संपत्ती व आपली ताकद ही रयत क्रांती संघटनाच आहे, असे मानून प्रत्येकाने काम केले पाहिजे, अशापेक्षा पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा