कोल्हापूर : ज्याची भूमिका सत्याची आहे ते कोणत्याही चौकशीला घाबरत नाहीत. पक्षातील अनेकांना ‘ईडी’ची नोटीस दिली होती. हे लोक ‘ईडी’ला का घाबरले, हा खरा प्रश्न असून, कारवाई होणार म्हटल्यावर यातील अनेकांनी आपली भूमिका बदलली आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातून बाहेर गेलेल्यांना उद्देशून येथे लगावला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सभा शुक्रवारी येथील दसरा मैदानात झाली. यावेळी पक्ष फुटीवर भाष्य करताना त्यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या नेत्यांविषयी प्रथमच संशय व्यक्त करत टीकास्त्र सोडले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा