कोल्हापूर : गेल्या चार-पाच दिवसांपासून परतीच्या पावसाचा कोल्हापूर जिल्ह्यात धुमाकूळ सुरू आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाने उसंत दिली नाही. संपूर्ण शहर जिल्हा जलमय झाला असून, जनजीवन विस्कळीत होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात यावर्षी पावसाने चांगला हात दिला. पंचगंगासह नद्यांना पूर आला होता. पावसामुळे पिकांचे उगवण चांगली झाली आहे. भात, सोयाबीन यासारखे पिके मळणीला आली असताना परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. काबाडकष्ट करून मिळवलेले पीक हातातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे.

177 crores stuck with developers of Pune customers
घरही मिळेना अन् पैसेही मिळेनात! पुण्यातील ग्राहकांचे विकासकांकडे १७७ कोटी अडकले
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Honaji Tarun Mandal celebrating its centenary silver jubilee unveiled new statue of Ganesh Destroyer this year
होनाजी तरुण मंडळाची नवी ‘संहारक गणेश मूर्ती’ गणेश जयंतीला प्रतिष्ठापना
pune highest temperature marathi news
Pune Temperature : जानेवारीतील सर्वाधिक तापमानाचा नवा विक्रम; उष्णता का वाढली?
Panvel municipal corporation Inaugurates development works Chief Minister devendra fadnavis
पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण
Fire at mahakumbh
Mahakumbh 2025 : महाकुंभमेळ्यात पुन्हा भीषण अग्नीतांडव; १५ टेन्ट आगीच्या भक्ष्यस्थानी!
Replantation of 2097 trees for Thane Municipal Headquarters
६३१ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव; ठाणे महापालिका मुख्यालयासाठी २०९७ वृक्षांचे पुनर्रोपण
ISS Mahakumbh
Mahakumbh 2025 : लखलखता महाकुंभ! रात्रीच्या अंधारात उजाळून निघालीय गंगा नदी; अंतराळातून काढलेले फोटो तर पाहा!

हेही वाचा >>>हाळवणकरांना विधान परिषदेला संधी, इचलकरंजीत राहुल आवाडे; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

गेले तीन दिवस संततधार कायम आहे. आज सकाळपासूनच दिवसभर वातावरण ढगाळ होते. अनेकदा ढगांच्या कडकडाटसह जोरदार पाऊस कोसळला. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. नद्यांच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. जिल्हा प्रशासनाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.

Story img Loader