कोल्हापूर : बिद्री साखर कारखान्याची निवडणूक ही सहकार क्षेत्रातील होती. त्यामुळे त्याचा पुढील राजकारणावर परिणाम होणार नाही, असे म्हणत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या निवडणुकीत त्यांच्यापासून बाजूला गेलेले अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांना सांभाळून घेण्याचे संकेत बुधवारी येथे दिले. बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीने सर्व २५ जागा मोठ्या फरकाने जिंकत सत्ता कायम राखली. मुंबईहून आज येथे आलेले मुश्रीफ यांनी या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा