कोल्हापूर : प्रदुषण मंडळाकडुन इचलकरंजीतील सायझिंग उद्योग बंद पाडण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप इचलकरंजी येथे मंगळवारी झालेल्या सायझिंगधारकांच्या बैठकीत करण्यात आला. तसंच दररोज सुमारे साडेआठ कोटी लिटर पाण्याचा विसर्ग करणार्या जिल्ह्यातील घटकांवर प्रदुषण मंडळ कोणतीच कारवाई करत नाही. मात्र ५०० लिटरपर्यंत विसर्ग करणारे कारखाने बंद करण्याचा प्रयत्न करत आहे. लाखो लिटर विसर्ग होणार्या पाण्याकडं दुर्लक्ष होण्यामागं गौडबंगाल काय ? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा