कोल्हापूर : तिलारी घाट ३१ ऑक्टोबर अखेर अवजड वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा आदेश गुरुवारी निर्गमित करण्यात आला. चंदगड तालुक्यात तसेच तिलारी घाटामध्ये पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी होत असल्याने घाटातील ब-याच ठिकाणी रस्त्याच्या बाजूचे संरक्षक कठडे जीर्ण, नादुरुस्त अवस्थेत असल्याने अपघात होण्याची शक्यता असते. घाटामधुन एस.टी. वाहतूक सुध्दा सुरु असून एखादा अपघात होऊन प्रवाशांचा जीव धोक्यात येऊ शकतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा