कोल्हापूर : देशातील ऊस गाळप हंगाम मध्यावर आला असताना गेल्या वर्षीच्या तुलनेत देशांतर्गत साखरेच्या उत्पादनात तब्बल २० लाख टनांची घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हंगामाची सांगता होईपर्यंत ही घट ४० लाख टनांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकाबाजुला केंद्र सरकारने १० लाख टन साखरेच्या निर्यातीस परवानगी दिली असताना आता देशांतर्गत उत्पादनात घट होत असल्याने नजीकच्या काळात साखरेची दरवाढ होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान उत्पादन घटल्याने कारखान्यांच्या तोट्यातही वाढ होणार आहे,
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा