लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : सन २००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील जखमा आम्ही अजूनही विसरलेलो नाही, असे म्हणत स्वराज्य पक्षाचे संस्थापक माजी खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी शनिवारी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. त्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेले संभाजीराजे अपक्ष उमेदवार सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून पराभूत झाले होते.

alcoholic son sets mother on fire news in marathi
क्षुल्लक कारणावरून दारुड्याने आईला पेटवले
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
BJP target for Bihar Chief Minister post after victory in Delhi assembly elections
दिल्लीच्या विजयानंतर भाजपचे पुढील लक्ष्य बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर
Why Shiv Sena Thackeray group leaders are not stopping their party defection
ठाकरे गटातील गळती का थांबत नाही ?
rahul solapurkar on chhatrapati shivaji maharaj
Rahul Solapurkar: छत्रपती शिवरायांबाबतच्या ‘त्या’ विधानावर राहुल सोलापूरकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “लाच हा शब्द…”
अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?
ganesh temple in Sangli beautifully decorated for Ganesh Jayanti attracting huge crowd
माघी गणेश जयंतीनिमित्त सांगली गणेश मंदिरात गर्दी
supporters of former mla Prakash Awade attempted to break into Abhishek Spinning Mill over financial embezzlement
आर्थिक व्यवहारातून आवाडेंचा सूतगिरणी चालकांसोबत वाद

आज पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, सध्या लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापत आहे. आम्ही याआधी विधानसभा निवडणूक लढवण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. पण अनेक ठिकाणाहून लोकसभा निवडणुकी लढवली पाहिजे अशी मागणी होत आहे. ती विचारात घेऊन स्वराज्य संघटना लोकसभा निवडणूक लढवणार आहे. वेळ आल्यावर त्याची प्रचिती दिसेल.

आणखी वाचा-कोल्हापूर : पावनगडावरील अनधिकृत मदरशा अखेर जमीनदोस्त

पावनगडावरील मदरसा जमीन दोस्त करण्यात आला. याविषयी ते म्हणाले, कोणत्याही किल्ल्यावर अशा कोणत्याही नवीन बाबी होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. इतिहासाची जपणूक होण्याच्या दृष्टीने पावली पडली पाहिजेत. विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी मी स्वतः प्रयत्न केले होते, असेही ते म्हणाले.

Story img Loader