कोल्हापूर : गेली काही वर्ष हवामानातील बदल आणि दूषित हवा यामुळे करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीचा किरणोत्सव व्यवस्थित पार होत नव्हता. यावर्षी मात्र तो सुरळीतपणे झालाच पण आज अखेरच्या दिवशी किरणोत्सवाची तीव्रता अधिक असल्याचेही दिसून आल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला. आज उतरता कालखंडामधला किरणोत्सव योग्य पद्धतीने झाला. वातावरण स्वच्छ हवेतील धुलीकण कमी , अपेक्षित आद्रता प्रखर सूर्य किरणे हे आजच्या किरणोत्सवाचं वैशिष्ट्य होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा