बिबट्याच्या हल्ल्यात दहा वर्षीय बालिकेचा बालिका ठार झाल्याची घटना शाहूवाडी तालुक्यात बुधवारी घडली. या निमित्ताने मानव – वन्य प्राणी संघर्ष संघर्षाच्या मुद्दा चव्हाट्यावर आला आहे. उदगिरी पैकी केदारलिंग वाडी गावातील मनीषा डोईफोडे ही दहा वर्षाची आई सोबत जनावरांना चारण्यासाठी गेली होती. हा भाग काहीसा निर्मनुष्य व वनाच्छादित आहे. तेथे बिबट्याने मनीषावर हल्ला चढवला. त्यामध्ये तिचा मृत्यू झाला. तिची आई बचावली या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा