कोल्हापूर : महापुराच्या पाण्यात वाहून गेलेले शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इकबाल बैरागदार यांच्या मृतदेहाचे अवशेष अखेर चार महिन्यांनंतर कर्नाटकात आढळून आले. शिरोळ तालुक्यात ऑगस्ट महिन्यात महापूर आला होता. दोन तारखेला अकिवाट (ता. शिरोळ) येथे कृष्णा नदीत ट्रॅक्टर पलटी होऊन इकबाल बैरागदार यांच्यासह आठ जण पाण्यात वाहून गेले होते. सहा जण सुखरूप बाजूला आले. पण त्यातील सरपंच पती सुहास शामगोंडा पाटील आणि अण्णासाहेब हसुरे यांचा मृत्यू झाला होता.

हेही वाचा : कर्नाटकच्या कृष्णाकाठ योजनेमुळे पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा धोका

Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?
pune Municipal Corporation, water ,
‘त्या’ गावातील ११ सोसायट्यांना टँकरने पाणी, काय आहे कारण ?
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
nine bangladeshi nationals arrested from nalasopara
बांग्लादेशातून नदी पार करून भारतात प्रवेश; नालासोपाऱ्यातून नऊ बांगलादेशी नागरिकांना अटक

त्यांचा मृतदेह शोधपथकास सापडला. मात्र, बैरागदार हे नदीतून वाहून गेल्याने शोध लागला नव्हता. आज कर्नाटकातील देसाई इंगळी गावच्या नदीकाठच्या शेतात ऊसतोड सुरू असताना बैरागदार यांचे मानवी अवशेष आढळून आले. अवशेषाजवळ सापडलेले मोबाईल आणि कपडे यावरून बैरागदार यांची ओळख पटली.

Story img Loader