कोल्हापूर : ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर, गोहत्या यासंह विविध समस्या सध्या हिंदूंसमोर आहेत. अचानक रावण, महिषासूर यांना आदर्श मानणारे लोक सिद्ध होत आहेत. ज्या ज्या भागात हिंदूंची लोकसंख्या अल्प होत आहे तो तो भाग असुरक्षित बनतो. ख्रिस्ती आणि मुस्लीम संस्थांना विदेशातून धर्मांतरासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे यापुढील काळात हिंदूंनी देव, देश, धर्म यांचे कार्य व्यापक स्तरावर करण्याची आवश्यकता आहे, असे आवाहन विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी केले. ते कणेरी मठ येथे आयोजित संत संमेलनात बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा