लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : देशाला स्वातंत्र्य मिळते तसे माणसातील स्वातंत्र्य मिळविण्यासाठी पुस्तके काम करतात. पुस्तके समृद्ध असून ग्रंथ चळवळ वाढविण्यासाठी गावागावांत ग्रंथालये आहेत. आता प्रत्येक घराघरात ग्रंथालय व्हावे, अशी इच्छा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक कृष्णात खोत यांनी गुरुवारी व्यक्त केली.

Ranji Trophy Mumbai Haryana quarterfinal moved from Lahli to Kolkata at the last minute
Ranji Trophy: मुंबईच्या रणजी ट्रॉफी उपांत्य सामन्याचे ठिकाण अखेरच्या क्षणी बदलले, नेमकं काय आहे कारण? कुठे खेळवला जाणार सामना?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
study project for redevelopment of Rasta Peth has been honored got National level award
रास्ता पेठेच्या पुनर्विकासाच्या अभ्यास प्रकल्पाचा गौरव… राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार!
art festival organized by Nukkad Cafe BhagyaShali Bhavishya Shiksha Foundation for slum children in Pune
प्रतिकूल वास्तवात राहूनही ‘त्यां’चे भविष्य ‘त्यां’नी असे बघितले…! झोपडपट्टीतील मुलांसाठी आयोजित कला महोत्सवात कल्पनेच्या भरारीचे अनोखे दर्शन
award wapsee marathi news
Award Wapsee: ‘पुरस्कार परत देणार नाही असं आधीच लिहून घ्या’, संसदीय समितीची शिफारस, निषेध म्हणून पुरस्कार वापसीवर आक्षेप!
Government school Number of students who have increased during the Corona period returns to their original positions Mumbai news
सरकारी शाळा पुन्हा ओस; करोनाकाळात वाढलेली पटसंख्या मूळ पदावर
Manohar joshi Sushil Modi Bhulai bhai
मनोहर जोशी ते सुशील मोदी; भाजपा व एनडीएशी संबंधित कोणकोणत्या नेत्यांना मिळाला पद्म पुरस्कार?
Padma Awards 2025 R Ashwin Honoured with Padma Shri Padma Bhushan for PR Sreejesh
Padma Awards 2025: आर अश्विनला पद्मश्री पुरस्कार, पीआर श्रीजेशला पद्मविभूषण जाहीर; पाहा संपूर्ण भारतीय खेळाडूंची यादी

त्यांच्या हस्ते इचलकरंजी येथे कोल्हापूर ग्रंथोत्सव २०२४ चे उद्घाटन झाले. या वेळी ते बोलत होते. इचलकरंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, सुषमा शिंदे, विजय राजापुरे अपर्णा वाईकर, सचिन अडसूळ डॉ. सुशांत मगदूम, भीमराव पाटील, सुषमा दातार, प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.

खोत म्हणाले, मुलांच्या हातात पुस्तक येण्यासाठी पालकांच्या हातातील रिमोट बाजूला करणे आवश्यक आहे. जगण्याची समृद्धी खऱ्या अर्थाने पुस्तकात आहे. ग्रंथालयांनी खेड्यापाड्यात कुठेतरी चांगले लेखक वाचनातून तयार करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विद्यार्थ्यांनी, युवा पिढीने साहित्याकडे वळणे आवश्यक आहे. डिजिटल युगात इंटरनेटचा संदर्भ घेण्याचे कमी करून विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे संदर्भ मोठ्या प्रमाणात वापरणे आवश्यक आहे ग्रंथ पूजन व ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली होती.

Story img Loader