ज्येष्ठ साम्यवादी नेते गोविंद पानसरे यांच्या खुनाला अडीच वर्षे झाली तरी तपास यंत्रणेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत . या खून प्रकरणातील संशयित पुण्याचा सारंग अकोलकर आणि कराड तालुक्यातील विनय पवार या सनातनी साधकांना अटक करण्यात अपयश आल्यानंतर पोलिसांनी त्यांना शोधून देणारयांना प्रत्येकी दहा लाखांचे बक्षीस जाहीर करण्याची नामुष्की ओढवली आहे. मुळातच पोलिसांचा तपास हा तपास निश्चित दिशेने जात असल्याचे स्पष्ट करणारा नाही. आतापर्यंत अटक केलेले दोघेजण आणि आता बक्षीस जाहीर केलेले दोघेजण यांनी खून प्रकरणात नेमकी कोणती भूमिका बजावली हेच ठामपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही. यामुळे तपासयंत्रणेवर ना पानसरे समर्थक समाधानी आहेत ना बचाव पक्ष.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा