कोल्हापूर : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात मायमराठीचा गुणगौरव करणारे विविध कार्यक्रम उत्साहात पार पडले. शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभागात आयोजित ‘कवी कुसुमाग्रज यांची कविता’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. राजेंद्र दास यांनी मांडणी केली. कुसुमाग्रजांची कविता शाश्वत सत्य मांडणारी आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते. मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांनी काढलेल्या ग्रंथदिंडीत भारतीय संविधान, श्री ज्ञानेश्वरी, श्री नामदेव गाथा, तुकारामबोवांच्या गाथेचे निरुपण हे ग्रंथ ठेवण्यात आले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा