कोल्हापूर : औपचारिकतेचा भाग म्हणून याही वर्षी इचलकरंजीतील सहाय्यक कामगार आयुक्तालयामार्फत यंत्रमाग कामगारांना काल मजुरी वाढ घोषित करण्याचे सोपस्कार पार पाडण्यात आले आहे. गेल्या बारा वर्षातील वाटचाल पाहता सुरुवातीची काही कालावधी वगळता कामगारांना महागाई भत्त्याप्रमाणे पगारवाढ मिळत आलेली नाही. गेली आठ वर्षे तर मजुरी वाढ देण्याकडे यंत्रमागधारकांनी पूर्णतः दुर्लक्ष केले आहे. परिणामी, इचलकरंजी व परिसरातील ४० हजारावर यंत्रमाग कामगारांच्या दृष्टीने ही मजुरी वाढ म्हणजे अळवा वरचे पाणी ठरले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा