कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशन काळात विधानभवनात घेतलेल्या बैठकीत एक महिन्याच्या आत इचलकरंजीच्या दूधगंगा नळ पाणी योजनेचा अहवाल मागवून पाणीप्रश्न निकाली लावण्याचे आश्वासन दिले होते. मात्र लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी वेळकाढूपणा करून अहवाल मागविण्यात चालढकल करत आहेत, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी समाजवादी प्रबोधनी येथील बैठकीत केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा