कोल्हापूर : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विशाळगडावरील व विशाळगडाच्या पायथ्याशी असणारे सर्व अतिक्रमण काढून टाकण्यासंदर्भात कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले. विशाळगडाच्या पायथ्याशी व विशाळगडावर १५७ अतिक्रमणं झालेली आहेत. ती काढण्यासाठी आदेश देऊन निधी सुद्धा वर्ग केला आहे. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने ९० अतिक्रमणं तोडली आहेत. मलिक ए रेहानच्या थडग्यावर बांधलेले बेकायदेशीर बांधकाम, दर्ग्याच्या भोवती झालेली बांधकामे व विशाळगडाच्या पायथ्याशी झालेली बेकायदेशीर बांधकामे तोडण्याची मोहीम सुरू झाली असताना काहींनी न्यायालयामध्ये धाव घेतली असता न्यायालयाने अतिक्रमण काढण्याची मोहीम पावसाळ्यात थांबवावी, पावसाळा संपल्यानंतर अतिक्रमण काढण्याची मोहीम पुन्हा सुरू करावी, असा निकाल दिला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा