कोल्हापूर – सन २०१४ पासून गेली दहा वर्षे ‘केंद्रशासन’, ‘भारत सरकार’ हे शब्द गायब झाले आहेत. आणि केवळ ‘मोदी सरकार’ व ‘मोदींची गॅरंटी’ या शब्दांनी कब्जा केला आहे. ही एकाधिकारशाही, हुकूमशाही मनोवृत्तीची, व्यक्तीस्तोम याची प्रचार नीती आहे,अशी टीका समाजवादी पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष , वीजतज्ञ प्रताप होगाडे, प्रदेश महासचिव, प्रदेश किसान संघटन प्रमुख, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष,दलितमित्र शिवाजीराव परुळेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा