कोल्हापूर : देशामध्ये भाजप २०० पेक्षा अधिक जागांवर निवडून येत नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी ३५ जागांवर विजय मिळवेल, असा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शनिवारी रात्री व्यक्त केला.सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेली खासदार संजय राऊत हे रात्री कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात आले होते . यावेळी पत्रकाराची संवाद साधताना ते म्हणाले , गेल्या २ दिवसात मी सांगलीत आहे.त्यामुळं इचलकरंजीला चक्कर टाकायची ठरवली.आम्ही तिन्ही पक्षांनी ४८ मतदारसंघात जबाबदारी सांभाळायची ठरलं आहे.तरीही शेट्टीशी जमलं असतं
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा