कोल्हापूर : अजूनही नरेंद्र मोदी यांना लोकसभा विजयाची पूर्णपणे खात्री नाही. भाजपच्या विरोधात निकाल राहील असा निष्कर्ष अनेक
सर्वेक्षणातून सांगितला जात आहे. महाविकास आघाडीला राज्यात ५० टक्के जागा मिळत आहेत. अशा परिस्थितीत भाजपला काहीही करुन राज्य अस्थिर करायचे असल्याने भाजप ईडी, सीबीआयचा वापर करीत आहे. मोदी है तो मुमकिन है असे भाजपचे कार्यकर्ते सांगत असले तरी तेच नामुमकिन असल्याचे आम्हाला दिसत आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी बुधवारी येथे व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा