लोकसत्ता प्रतिनिधी

कोल्हापूर : विश्व हिंदू परिषद स्थापनेचे षष्ठीपूर्ती हीरक महोत्सवी वर्ष व छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या श्री शिवराज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष या अनुषंगाने भारतभर शिव शौर्य जागरण रथयात्रेचे नियोजन करण्यात आलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रथयात्रेची सुरुवात झाली असून ती १३ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.

Jitendra Awhad
Namdeo Shastri : “समाजासाठी अत्यंत घातक गोष्ट”, नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्यानंतर आव्हाडांची प्रतिक्रिया चर्चेत
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
In Beed district around 1250 tippers are used for transporting sand and ash
बीड जिल्ह्यात साडेबाराशे टिप्पर; परळीत सर्वाधिक पावणेतीनशेंची संख्या
The startup ecosystem needs process restructuring along with financial support from the budget print eco news
नवउद्यमी परिसंस्थेला अर्थसंकल्पातून आर्थिक पाठबळासह प्रक्रियेच्या पुनर्रचनेची गरज
चीनच्या निर्मिती क्षेत्रात घसरण; जानेवारीत वेग मंदावला
ISS Mahakumbh
Mahakumbh 2025 : लखलखता महाकुंभ! रात्रीच्या अंधारात उजाळून निघालीय गंगा नदी; अंतराळातून काढलेले फोटो तर पाहा!
united nation International Year of Cooperatives
सहकारातून समृद्धीकडे…
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh 2025 : महाकुंभ मेळ्यात १०० हून अधिक भाविकांना हृदविकाराचा झटका; प्रशासनाच्या तयारीमुळे वाचले प्राण

आणखी वाचा-अंबाबाई मंदिर परिसरातील चप्पल स्टँड काढण्यावरून वादावादी; नवरात्रीत विषय तापला

११ ऑक्टोबर रोजी महाराजांचा रथ शिरोली पुलाची येथे येणार आहे. तेथून हा रथ १२ ऑक्टोबर पट्टणकोडोली, हुपरी, रेंदाळ, बोरगाव , खंचनाळ, कुरुंदवाड मार्गे प्रवास करून शिरढोण येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. १३ ऑक्टोबर रोजी इचलकरंजी येथे श्री नरसिंह भगवान मंदिर येथून मिरवणूक विविध भागातून निघणार आहे. सायंकाळी श्री विठ्ठल रामजी शिंदे शाळा येथेमहंत श्री दादा महाराज गोसावी यांचे मार्गदर्शन लाभणार आहे ,असे निवेदन विश्व हिंदू परिषद ,बजरंग दल विभाग संयोजक सोमेश्वर वाघमोडे, जिल्हा मंत्री सुजित कांबळे ,जिल्हा सहमंत्री मुकेश दायमा, इचलकरंजी शहर अध्यक्ष बाळासाहेब ओझा यांनी मंगळवारी केले.

Story img Loader