कोल्हापूर : शेतकऱ्यांची मालकी असलेल्या शेतकरी संघाच्या इमारतीचे अधिग्रहण मागे घेण्यात यावे, या मागणी साठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये संघाचे आजी-माजी कर्मचारी सभासद, महिला, तरुण तसेच सर्वपक्षीय नेते सहभागी झाले होते. यावेळी राज्य शासन, पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा