कोल्हापूर : येत्या चार दिवसात मागील गळीत हंगामातील थकीत १०० रूपये तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, अन्यथा कोणत्याही क्षणी साखर अडवण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शिरोळ व हातकणंगले तालुक्यातील साखर कारखान्यांना निवेदनावर देण्यात आला. तसेच एकाही सारखर कारखानदारांना लोकसभेच्या निवडणुकीत प्रचार करू देणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. दत्त, गुरूदत्त, जवाहर, शरद व पंचगंगा साखर कारखान्यांना यावेळी निवेदन देण्यात आले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा