कोल्हापूर : राज्य शासनाने शिक्षणविषयक घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी केली जात नाही, तोपर्यंत राज्यभरात दहावीच्या पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इरादा व्यक्त करीत सोमवारी कोल्हापूर विभागीय अध्यक्षांकडे बारावीचे पेपर परत करण्यात आले. प्राथमिक-माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना वाढीव टप्पा देण्याबाबत ऑक्टोबर २०२४ मध्ये शासन निर्णय जारी करण्यात आला होता. ४ महिने उलटले, तरी शासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. हिवाळी अधिवेशनातही निधी मंजूर केला नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा