कोल्हापूर : श्रीमंत शाहू छत्रपती म्हणजे कोल्हापूरची अस्मिता आहे. त्यांची उमेदवारी ही रयतेची उमेदवारी आहे. त्यामुळे जिल्ह्यात आज त्यांचे लाखो प्रवक्ते तयार झाले आहेत. हे लाखो प्रवक्ते सध्याच्या खासदारांना पेलवणारे, परवडणारे नाहीत. तेच मंडलिकांचा येत्या लोकसभा निवडणुकीत पराभव करतील आणि शाहू छत्रपतींना लाखो मताने दिल्लीला पाठवतील, असा पलटवार शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा