कोल्हापूर: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना आणखी एका त्यांच्याच जुन्यात सहकार्याने आव्हान दिले आहे. जय शिवराय शेतकरी संघटनेचे नेते शिवाजी माने यांनी आगामी लोकसभा निवडणुकीला राजू शेट्टी यांच्या विरोधात आखाड्यात उतरण्याची घोषणा आज मेळाव्यात केली आहे. यापूर्वी राजू शेट्टी यांच्या विरोधात माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत तसेच माजी आमदार उल्हास पाटील यांनीही राजकीय आव्हान दिले होते. पाठोपाठ आता माने यांनीही दंड थोपटले असल्याने आगामी लोकसभेचा सामना भलताच रंगणार असे दिसू लागले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा