कोल्हापूर : इचलकरंजी महापालिका क्षेत्रात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात पसरली आहे. यावरून जनतेत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दैनंदिन साफसफाई, स्वच्छता व नागरी सुविधा संदर्भात वारंवार मागणी करुनही महानगरपालिका प्रशासनाकडून दुर्लक्षच केले जात असल्याने प्रभाग क्रमांक १७ मधील संतप्त नागरिकांनी महापालिकेत येऊन उपायुक्त प्रसाद काटकर आणि स्मृती पाटील यांना घेराव घालत प्रश्नांची सरबत्ती केली. या भागातील प्रश्नांची तातडीने निर्गत न केल्यास जनआंदोलनासह महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारात उपोषण छेडण्याचा इशारा माजी आरोग्य सभापती संजय केंगार यांनी दिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा