कोल्हापूर : मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहानुसार महाराष्ट्रात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समाजातील कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवावी असे ठरले आहे. याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातून समाजाचे ३० वर्षे प्रामाणिकपणे काम करणारे आणि संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात संघटनेची ताकद निर्माण करणारे अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी मराठा समाजातून होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा