कोल्हापूर : जगातील कापसाचे उत्पादन घटल्याने एकीकडे वाढलेले भाव आणि दुसरीकडे कापड उद्योगातील मंदीमुळे सुताच्या दरातील घसरण अशा विचित्र आर्थिक कोंडीमुळे राज्यातील सहकारी सूतगिरण्या लवकरच बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. केवळ चालू आठवड्यात कापसाच्या दरात प्रति खंडी चार ते पाच हजार रुपयांनी वाढ झाली आहे. तर सुताच्या भावात प्रति किलो दहा ते बारा रुपयांची घट झाल्याने हा व्यवसाय चालवणे अवघड बनले आहे. हे बिघडलेले आर्थिक चक्र असेच सुरू राहिले तर दिवाळीनंतर सूतगिरण्या बंद ठेवण्याच्या मन:स्थितीत चालक आले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा