आम्ही मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतलेली असली तरी तिसरा सामनाही आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण प्रत्येक सामना जिंकण्यासाठीच आम्ही भारतात आलेलो आहोत, असे मत पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हक याने सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. या विजयाचे श्रेय गोलंदाजांना द्यायला हवे. फिरकी आणि वेगवान गोलंदाजांनी या मालिकेत दर्जेदार कामगिरी केली आहे. इरफान आणि जुनैद यांनी भारताच्या फलंदाजांना आपल्या स्विंगच्या जोरावर हैराण केले, त्याचबरोबर सईद अजमल, मोहम्मद हफिझ आणि शोएब मलिक यांनी फिरकीची धुरा यशस्वीपणे वाहिली आहे. माजी कर्णधार इंझमाम यांच्या मार्गदर्शनाचा आम्हाला चांगलाच फायदा झाला, असे मिसबाहने सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा