शनिवारी (३० जुलै) झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. या मालिकेत विराट कोहली खेळले, अशी चर्चा होती. मात्र, निवडलेल्या संघामध्ये विराट कोहलीच्या नावाचा समावेश नाही. त्यामुळे विराट कोहली क्रिकेटच्या मैदानावर केव्हा पुनरागमन करणार? अशा चर्चांना उधाण आले आहे. या दरम्यान, विराटने आपल्या पुनरागमनाबाबत स्वत: निवडसमितीशी चर्चा केल्याचे वृत्त समोर आले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा