Hardik Pandya praises Gill-Jaiswal and bowlers : वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाने ९ गडी राखून विजय मिळवला. १७९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि शुबमन गिल यांनी धडाकेबाज फलंदाजी केली. जैस्वालने ५१ चेंडूंत ११ चौकार आणि ३ षटकार मारून नाबाद ८४ धावा केल्या, तर गिलने ४७ चेंडूंत ३ चौकार आणि ५ षटकारांसह ७७ धावा केल्या. तिलक वर्माने ७ धावांचे योगदान दिले. या दणदणीत विजयानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने संघाच्या जुन्या चुकांबद्दल सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा