Venkatesh Prasad on Team India: टीम इंडियाला दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध सहा गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. किंग्स्टन, ब्रिजटाऊन येथे शनिवारी (२९ जुलै) झालेल्या सामन्यात भारतीय संघ केवळ १८१ धावा करू शकला. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने ८० चेंडू राखून लक्ष्य गाठले. उभय संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना १ ऑगस्ट रोजी त्रिनिदादच्या ब्रायन लारा अॅकॅडमी स्टेडियमवर खेळवला जाईल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा