भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात, पहिल्या दिवसाअखेरीस भारताने ६ गडी गमावत २०३ धावांपर्यंत मजल मारली. उप-कर्णधार अजिंक्य रहाणेने केलेल्या संयमी अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने २०० धावांचा टप्पा ओलांडला. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या वेस्ट इंडिजचे धडाकेबाज सुरुवात करत भारताच्या आघाडीच्या फळीला झटपट माघारी धाडलं. त्यामुळे समालोचनादरम्यान सुनिल गावसकरांसह अनेक माजी खेळाडूंनी भारताच्या संघनिवडीवर आश्चर्य व्यक्त केलं. रोहित शर्मा आणि रविचंद्रन आश्विनला संघात स्थान न देण्याचा निर्णय धक्कादायक असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं. मात्र अजिंक्य रहाणेने पहिल्या दिवसाच्या खेळानंतर, रोहित-अजिंक्यला संघात स्थान न मिळण्याचं कारण सांगितलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा