सलग दुसऱ्यांदा रणजी करंडकाचं विजेतेपद पटकावणाऱ्या विदर्भाने इराणी करंडकावरही आपली पकड मजबूत केली आहे. शेष भारताला पहिल्या डावात 330 धावांमध्ये बाद केल्यानंतर विदर्भाने पहिल्या डावात निर्णयाक आघाडी घेतली आहे. अखेरच्या फळीत अक्षय कर्णेवारचं शतक आणि संजय रामास्वामी- अक्षय वाडकरच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर विदर्भाने शेष भारताला बॅकफूटवर ढकललं आहे. पहिल्या डावात विदर्भाचा संघ 425 धावांवर बाद झाला असून पाहुण्या संघाला 95 धावांची आघाडी मिळाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा