Harbhajan Singh who is angry with MS Dhoni’s fans is getting trolled: टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्याचे श्रेय कोणाला द्यायचे? हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. एकदिवसीय विश्वचषक २०११ चा भाग असलेला गौतम गंभीर अनेक प्रसंगी प्रश्न उपस्थित करत आहे. गंभीरच्या मते, भारताने एकट्या धोनीमुळे नाही तर संपूर्ण संघाने विश्वचषक जिंकला होता. आता टीम इंडियाचा माजी स्टार स्पिनर हरभजन सिंगनेही या वादात उडी घेतली आहे. भज्जीचे एक ट्विट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात त्याने एमएस धोनीच्या फॅनवर ताशेरे ओढताना एक मोठी गोष्ट सांगितली होती. मात्र, यानंतर भज्जी त्याच्या एका जुन्या ट्विटमुळे ट्रोल झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा