भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हे गेली अनेक महिने क्रिकेटपासून दूर आहे. २०१९ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेनंतर तो अद्याप टीम इंडियाच्या संघात परतलेला नाही. माजी निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी आपल्या मुलाखतीत नुकतेच सांगितले होते की आम्ही चर्चा करून मगच धोनीबाबतचा निर्णय घेतला होता. धोनीलाच क्रिकेटपासून दूर राहायचं होतं, त्यामुळे आम्ही ऋषभ पंतचा पर्याय स्वीकारला होता. त्यानंतर आता माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा याच्या एका वक्तव्यामुळे धोनी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा