India vs Australia 5th T20: भारताने बंगळुरू येथे झालेल्या शेवटच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिका ४-१ने जिंकली. या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने अप्रतिम शेवटचे षटक टाकले आणि १० धावा वाचवून विजय मिळवला, असे असूनही अर्शदीप सिंग नाराज आहे. अर्शदीप म्हणाला की, “जर भारत हरला असेल तर तो स्वत:लाच दोष देणार होता,” असा खुलासा अर्शदीपने केला. यामागचे कारण त्याने सामन्यानंतर सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा