पहिल्या टी२० सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर, श्रीलंकेने पुण्यात गुरुवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारतावर १६ धावांनी विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्यासाठी शानदार झुंज दिली. कर्णधार दासुन शनाकाने अष्टपैलू प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना त्याने २२ चेंडूत नाबाद ५६ धावा केल्या आणि नंतर करा किंवा मरो असलेल्या शेवटच्या षटकात २१ धावांचा बचाव करत आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा