बुद्धिबळ हा जरी भारतीयांसाठी पारंपरिक खेळ असला तरी या खेळात भारतीय खेळाडू विश्वविजेते होऊ शकत नाहीत, ही टीका सतत एके काळी केली जायची. विश्वनाथन आनंदने भारताला बुद्धिबळातील सोनेरी दिवस दाखवले. तब्बल १४ वष्रे त्याने चौसष्ट चौकडींच्या या खेळावर अधिराज्य गाजवले. तीन वर्षांपूर्वी मॅग्नस कार्लसनने त्याला आव्हान निर्माण केले. आता पुन्हा जगज्जेतेपद गाठणे, हे भविष्यात आनंदसाठी थोडेसे आव्हानात्मकच मानले जात आहे. विशेषत: जागतिक स्तरावर अनेक युवा खेळाडू विश्वविजेतेपदाची दारे ठोठावत असताना त्याच्यासाठी दिवसेंदिवस आव्हान क्लिष्टच होत जाणार आहे. हे लक्षात घेता आनंदचा वैभवशाली वारसा पुढे निर्माण करण्याचे अन्य युवा भारतीय खेळाडूंपुढे आव्हान आहे. कार्लसन आणि सर्जी कर्जाकिन यांच्यात जगज्जेतेपदासाठी लढत चालू असताना भारतातील बुद्धिबळ क्षेत्राचा घेतलेला हा आढावा –
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा