न्यूझीलंड दौऱ्यावर भारतीय संघाने टी २० मालिका ५-० ने जिंकली, तर एकदिवसीय आणि कसोटी मालिका यजमानांनी खिशात घातली. न्यूझीलंडने एकदिवसीय मालिका ३-० ने तर कसोटी मालिका २-० ने जिंकली. त्यापैकी एकदविसीय मालिकेत पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीने असं म्हटलं होतं की सध्याचं वर्ष हे टी २० आणि कसोटी क्रिकेटसाठी महत्त्वाचं आहे, त्यामुळे आम्ही एकदिवसीय क्रिकेटचा फारसा विचार करत नाही. त्या वक्तव्यावरून माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा याने विराटवर टीका केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा